Mahayuti : फडणवीस म्हणाले सातबारा कोरा, पवार म्हणतात पैसे भरा

सातबारा कोरा करण्याचे वचन देणाऱ्या नेत्यांनी आता शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा अल्टीमेटम दिला, त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या आर्थिक धोरणाने शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांची धुळधाण उडवत त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. यामुळे राज्यभरात शेतकरी संतप्त झाले असून अनेक … Continue reading Mahayuti : फडणवीस म्हणाले सातबारा कोरा, पवार म्हणतात पैसे भरा