Yavatmal : कृषी विभागाचा बोगस बियाण्यावर मोठा वार

संपूर्ण राज्यात खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. राज्याच्या विविध भागांतून बोगस बियाण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड झाले आहे. राज्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा एकदा बोगस बियाण्यांचे सावट गडद झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अप्रमाणित बियाण्यांची बाजारपेठ गुपचूप सक्रिय झाल्याचे उघड झाले … Continue reading Yavatmal : कृषी विभागाचा बोगस बियाण्यावर मोठा वार