Akash Fundkar : शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला सरकारपर्यंत

खतं आणि बियाण्यांची जबरदस्तीची विक्री थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. राज्यातील खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये खतं आणि बियाण्यांची मागणी वाढली आहे. मात्र, काही खाजगी कंपन्या या संधीचा गैरफायदा घेत बियाणं आणि खतं लिंक करून शेतकऱ्यांना आर्थिक फसवणुकीच्या विळख्यात अडकवत … Continue reading Akash Fundkar : शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला सरकारपर्यंत