Anil Deshmukh : लोकांना खोट्या आश्वासनांची सुवर्णतोंडी मिठाई 

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारवर जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच विषय चर्चेत आहे. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प. महायुती सरकारने यंदाचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असेल, असे ठामपणे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प जनतेसाठी दिलासा देणारा ठरणार की डोकेदुखी, यावर मोठा वाद निर्माण … Continue reading Anil Deshmukh : लोकांना खोट्या आश्वासनांची सुवर्णतोंडी मिठाई