Vidarbha : नागपूर दंगलीनंतर राज्यभर सुरक्षा यंत्रणा सतर्क
नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. समाजातील जबाबदार घटकांच्या सहकार्याने सर्वधर्मसमभाव टिकवण्याचा निर्धार बळकट झाला आहे. नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाने धार्मिक सौहार्द कायम ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. रमझान महिना आणि हिंदू धार्मिक उत्सव यामुळे संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिस प्रशासन … Continue reading Vidarbha : नागपूर दंगलीनंतर राज्यभर सुरक्षा यंत्रणा सतर्क
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed