Pankaj Bhoyar : हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकार सज्ज
महाराष्ट्रात बेकायदेशीर धर्मांतर थांबवण्यासाठी सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. लवकरच राज्यात कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू होणार आहे. महाराष्ट्रात बेकायदेशीर आणि जबरदस्तीच्या धर्मांतरावर अंकुश ठेवण्यासाठी महायुती सरकारकडून निर्णायक पावले उचलली जात आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला जात होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या गंभीर विषयावर मोठा … Continue reading Pankaj Bhoyar : हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकार सज्ज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed