Yashomati Thakur : दरवर्षी कोटींचा टोल पण मिळतो फक्त झटका

मागील पाच वर्षांत देशभरातून कोट्यवधींचा टोल वसूल झाला असून महाराष्ट्रातूनही कोटींची वसुली झाली आहे. या वसुलीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारला जाब विचारले आहे. देशभरातील टोल वसुलीचा आकडा दरवर्षी पाचशे ते हजार कोटींनी उंचावत चालला आहे. रस्त्यांवरील झिज आणि अपघातांचे प्रमाण वाढत असताना, नागरिकांच्या खिशावर मात्र टोलच्या नावाखाली वाढता भार पडत आहे. केंद्र सरकारच्या … Continue reading Yashomati Thakur : दरवर्षी कोटींचा टोल पण मिळतो फक्त झटका