Mahayuti : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे; पण हक्काचा निधी नही छोडेंगे
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील निधी वाटपावरून महायुती सरकारमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव अधिकच वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकारच्या अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. 2024 वर्ष महायुतीसाठी विजयाचे ठरले, कारण विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना सत्तेची संधी मिळाली. मात्र, सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अनेक … Continue reading Mahayuti : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे; पण हक्काचा निधी नही छोडेंगे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed