VIjay Wadettiwar : सरकारला शब्दजाल फेकण्यात रस
मराठी भाषेच्या अस्मितेवरून सुरू असलेला वाद आणखीनच चिघळला आहे. आता हिंदी भाषा लादल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने सरकारवर केला जात आहे. राज्य सरकारच्या शिक्षण धोरणातील एका निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकीय तापमान पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. मातृभाषेचा अभिमान, मराठी अस्मितेची जोपासना आणि सांस्कृतिक ओळख यांच्यावर थेट आघात होत असल्याचा आरोप आता काँग्रेसने केला आहे. हिंदी भाषेला शाळांमध्ये … Continue reading VIjay Wadettiwar : सरकारला शब्दजाल फेकण्यात रस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed