महाराष्ट्रात Mahayuti सरकारचा पुढाकार; तीन गावांना नगरपरिषदेचा दर्जा

चिचोली, भानेगाव आणि चनकापूर या गावांना लवकरच नगरपरिषदेचा दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आणि देवभाऊ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व ठोस पावले उचलली. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळाल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी … Continue reading महाराष्ट्रात Mahayuti सरकारचा पुढाकार; तीन गावांना नगरपरिषदेचा दर्जा