Yavatmal : विकास मंडळाच्या बंदीने भविष्यावर काळे ढग

महायुती सरकारने विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला. शेतीमालाच्या गडगडलेल्या दरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारच्या निष्क्रियतेमुळे विदर्भाचा विकास ठप्प झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांवर आघात करत महायुती सरकारने विदर्भ वैधानिक विकास मंडळ गुंडाळले. काँग्रेसच्या काळात विदर्भाच्या समतोल विकासासाठी हे मंडळ कार्यरत होते. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी विदर्भावर अन्याय … Continue reading Yavatmal : विकास मंडळाच्या बंदीने भविष्यावर काळे ढग