Maharashtra : लाल सलामीसाठी माओवाद्यांची बंदची तयारी

महाराष्ट्रात पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे माओवाद्यांची संख्या घटत आहे. बसवराजूच्या मृत्यूनंतर माओवादी संतप्त झालेले आहे. महाराष्ट्रातील दंडकारण्याच्या जंगलांमध्ये जेथून माओवाद्यांची चळवळ उगम पावली होती, तिथेच आता शांततेच्या वाऱ्याची झुळूक जाणवत आहे. राज्यभरात पोलिस दलाने घेतलेल्या आक्रमक आणि बुद्धिमान पावलांमुळे अनेक माओवादी हतबल होत आत्मसमर्पण करत आहेत. ज्या गडचिरोली जिल्ह्याची ओळख माओवादाच्या गड म्हणून होती. तिथेच आज … Continue reading Maharashtra : लाल सलामीसाठी माओवाद्यांची बंदची तयारी