Abhijit Wanjarri : मराठी शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित ठेवावा

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेसाठी चळवळ सुरू असली, तरी मराठी माध्यमाच्या शाळांवर बंद होण्याचे संकट ओढावले आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. मराठी भाषेला समाजाच्या प्रत्येक स्तरावर महत्त्व दिलं जावं, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषेला अधिक प्राधान्य मिळावं अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, मराठी माध्यमाच्या शाळांना एक प्रकारे दुर्लक्ष … Continue reading Abhijit Wanjarri : मराठी शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित ठेवावा