Randhir Sawarkar : ढगफुटीच्या संकटात शेतकऱ्यांना धैर्याचा हात
अकोट तालुक्यातील ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी त्वरित हस्तक्षेप करून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश दिले. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या पावसाचे संकट मोठे ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. विदर्भात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट तालुक्यातील देवरी, पाठसूल आणि आलेवाडी परिसरात ढगफुटीसारखा … Continue reading Randhir Sawarkar : ढगफुटीच्या संकटात शेतकऱ्यांना धैर्याचा हात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed