Aurangzeb Grave : राज ठाकरेंच्या वक्तव्याने पेटली नवी चर्चा

मराठ्यांच्या इतिहासाच्या खुणा मिटवून टाकण्याचा प्रयत्न होऊ शकत नाही. त्या अधिक ठसठशीतपणे जगासमोर मांडल्या गेल्या पाहिजेत, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. औरंगजेबाची कबर हा विजयाचा साक्षीदार आहे. ती हटवण्याऐवजी तिथे मराठ्यांच्या शौर्याचा अभिमान सांगणारा फलक लावावा, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा विषय राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काही हिंदुत्ववादी … Continue reading Aurangzeb Grave : राज ठाकरेंच्या वक्तव्याने पेटली नवी चर्चा