­Mohan Bhagwat : शक्ती सादर करणे, हेच अंतिम सत्य 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उठली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पाकिस्तानविरोधी ठाम लष्करी कारवाईची आवश्यकता व्यक्त केली आहे. पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचे बळी गेल्यानंतर संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर घटनेमुळे भारतभरातील जनतेच्या मनात शोक आणि रोष … Continue reading ­Mohan Bhagwat : शक्ती सादर करणे, हेच अंतिम सत्य