Nagpur : उपराजधानीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची तातडीने बैठक

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या तणावामुळे शहरात हिंसक संघर्ष झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपूरच्या नेत्यांसोबत तातडीची बैठक घेतली आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये सध्या उसळलेली दंगल थांबली आहे आणि आता धर पकड सुरू झाली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. नागपुरात दोन गट आमनेसामने आले आहेत. … Continue reading Nagpur : उपराजधानीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची तातडीने बैठक