Prakash Ambedkar : जातीय हिंसेशिवाय भाजप-आरएसएसचे अस्तित्व शक्य नाही

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या दंगलीमुळे संपूर्ण राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर सध्या एका संवेदनशील प्रकरणामुळे धगधगत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय पटलावर औरंगजेबाच्या मुद्द्याने वातावरण तापवले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या टिप्पणीमुळे सुरू झालेली … Continue reading Prakash Ambedkar : जातीय हिंसेशिवाय भाजप-आरएसएसचे अस्तित्व शक्य नाही