प्रस्ताव येतात, प्रस्ताव जातात; Nagpur Corporation झोपतच राहतात
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी उड्डाणपूल पुनर्वसन विलंबावर महापालिका व नगरविकास विभागाला फटकारले. नागपूरच्या शहराचा विकास जलद गतीने होत असला तरी, महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागपूरकर संतापले आहेत. ठिकठिकाणी खोदकाम सुरु केल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एनएमसीला चांगलेच फटकारले आहे. टेकडी उड्डाणपूलाच्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनातील विलंबावर नागपूर महानगरपालिका आणि … Continue reading प्रस्ताव येतात, प्रस्ताव जातात; Nagpur Corporation झोपतच राहतात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed