Nagpur : न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांची सुप्रीम कोर्टात दमदार एन्ट्री
14 मे रोजी अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून विराजमान झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच विदर्भातूनच आणखी एका थोर व्यक्तिमत्वाने सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. 14 मे 2025 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायपीठाच्या सर्वोच्च आसनावर महाराष्ट्राच्या अमरावतीचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई विराजमान झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी भारताचे 52 सरन्यायाधीश … Continue reading Nagpur : न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांची सुप्रीम कोर्टात दमदार एन्ट्री
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed