Nagpur Riots : रस्ते उघडले, पण काळजी घ्यावीच लागेल

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. काही भागांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली असली तरी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. या वादामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये तणावग्रस्त वातावरण पाहायला मिळाले, त्यामुळे नागपूरकरांमध्ये चिंता वाढली होती. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत … Continue reading Nagpur Riots : रस्ते उघडले, पण काळजी घ्यावीच लागेल