Nana Patole : नागपूर दंगलीच्या आगीत राज्य सरकारची निष्क्रियता जळून खाक
सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्र असुरक्षित बनला आहे. नागपूर दंगल, छत्रपतींवरील अपमान आणि वाढत्या हत्याकांडांवर नाना पटोलेंनी सरकारला जाब विचारत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची पोलखोल केली आहे. राज्यात वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूर दंगलीतील निष्क्रियता, छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान आणि राज्यातील हत्याकांडांवर सरकारची भूमिका ही संपूर्ण प्रशासनाच्या … Continue reading Nana Patole : नागपूर दंगलीच्या आगीत राज्य सरकारची निष्क्रियता जळून खाक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed