Nana Patole : निवडणूक आयोग नव्हे, हे तर भाजपा आयोग
राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत लेख लिहून संपूर्ण राज्यातलं वातावरण तापवलं आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. लोकशाहीचा आत्मा असलेल्या मतपेटीतच जर शंका निर्माण झाली, तर विजय कितीही प्रचंड असला, तरी जनतेच्या मनात संशयाची जखम होते. अशाच संशयाच्या सावल्या सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर दाटून आल्या आहेत. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरून पुन्हा … Continue reading Nana Patole : निवडणूक आयोग नव्हे, हे तर भाजपा आयोग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed