जीएसटी घेऊन म्हणते भिकारी; Nana Patole यांचा सरकारवर हल्लाबोल
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले आहे. आता नाना पटोले यांनी सरकारला पुन्हा धारेवर धरले आहे. शेती ही भारताच्या अर्थव्यवस्थेची रीढ आहे. शेतकरी कष्टाने आपल्या घामाच्या थेंबाने देशाला पोसतात. मात्र अनेकदा त्यांनाच संकटांचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात उध्वस्त होते. … Continue reading जीएसटी घेऊन म्हणते भिकारी; Nana Patole यांचा सरकारवर हल्लाबोल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed