Nana Patole : दावोसमधून उद्योग आणायचे होते, फसवेगिरी आली 

भाजप-शिवसेना सरकारच्या पोकळ घोषणांनी महाराष्ट्राची जनता फसली, शेतकरी, कामगार आणि महिलांना दिलेली आश्वासने हवेत विरली. नाना पटोले यांनी सरकारच्या फसव्या धोरणांचा पर्दाफाश करत महाराष्ट्राच्या अधोगतीचा इशारा दिला. भाजप-शिवसेना युती सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला, पण प्रत्यक्षात शेतकरी, कामगार आणि गरजू महिलांना सरकारने फसवलं आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत एकविसशे रुपये देण्याचे आश्वासन भाजप सरकारने केलं होतं, पण … Continue reading Nana Patole : दावोसमधून उद्योग आणायचे होते, फसवेगिरी आली