Anil Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या दारात नुकसानभरपाईचं झडप
वादळाने झाडं उन्मळली, घरं कोसळली, आणि शेतकऱ्यांचं आयुष्य पुन्हा संकटात सापडलं. या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईतील कपात रोखण्यासाठी अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र पाठवून आक्षेप नोंदवला आहे. राज्य शासन नैसर्गिक आपत्तीमधून झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा निकष तीन हेक्टरवरून दोन हेक्टरपर्यंत कमी करण्याच्या विचारात आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आणखीनच गडद होईल, … Continue reading Anil Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या दारात नुकसानभरपाईचं झडप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed