Maharashtra : बुलढाणा जिल्ह्यातून राज्यभरात ‘जीवंत सातबारा’चा नवा अध्याय
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी मोठा निर्णय. बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झालेली ‘जिवंत सातबारा मोहीम’ आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली जाणार आहे. वारसांची नोंदणी आता थेट आणि सोपी होणार आहे. शेतजमिनीच्या हक्कासाठी बर्याच वेळा सरकारी कचेऱ्यांचे चक्रं पूर्ण करूनही मिळणारी “मयत खातेदारांची नोंद” ही प्रक्रिया आता अधिक जलद, पारदर्शक आणि थेट होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातून सुरुवात झालेली ‘जिवंत … Continue reading Maharashtra : बुलढाणा जिल्ह्यातून राज्यभरात ‘जीवंत सातबारा’चा नवा अध्याय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed