Nitin Gadkari : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी दिला ‘बांबू मंत्र’

मोदी सरकारच्या 11 वर्षांत भारताने आर्थिक, सामाजिक आणि जागतिक पातळीवर लक्षणीय प्रगती केली आहे. नितीन गडकरी यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज व्यक्त केली आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आपल्या 11 वर्षांच्या प्रवासात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रांवर आधारित एक भक्कम वाटचाल पूर्ण केली आहे. 26 मे 2014 रोजी सुरू झालेला … Continue reading Nitin Gadkari : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी दिला ‘बांबू मंत्र’