Nitin Gadkari : जमिनीवर गाडलेले हक्क उकरून काढणार

महामार्गाचे काम वेगात, पण शेतकऱ्यांचा न्यायही तितकाच महत्वाचा, अशी ठाम भूमिका घेत नितीन गडकरींनी निर्देश दिले आहेत. मुक्ताईनगर प्रकरणात शेतकऱ्यांसाठी गडकरींनी घेतली न्यायाची बाजू. इंदूर ते छत्रपती संभाजीनगर या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गासाठी मुक्ताईनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर व त्यातील असमानता आता राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या गंभीर मुद्द्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी … Continue reading Nitin Gadkari : जमिनीवर गाडलेले हक्क उकरून काढणार