Bachchu Kadu : कसाई सरकारला जनतेचे दुःख कळत नाही

माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटलं की, जर ते खरे रामभक्त असतील तर भाजपच्या कुठल्याही नेत्यावर आजपर्यंत ईडीची कारवाई का झाली नाही हे सांगावं. प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपची वागणूक आणीबाणीपेक्षा वाईट आहे, हे देशाला ठाऊक आहे. जर … Continue reading Bachchu Kadu : कसाई सरकारला जनतेचे दुःख कळत नाही