कृषिमंत्र्यांनीच केली देशाच्या पोशिंद्याची भिकाऱ्याशी तुलना
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे वर्तुळात नवा वादंग निर्माण झाला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची रीढ असलेल्या शेतकऱ्यांचा संघर्ष हा वर्षानुवर्षे सुरू आहे. पावसाच्या लहरीपणामुळे, दुष्काळ, गारपीट आणि महागाईच्या संकटामुळे शेतकरी नेहमीच जोखमीच्या परिस्थितीत असतो. अशा वेळी सरकारच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरतात. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीक … Continue reading कृषिमंत्र्यांनीच केली देशाच्या पोशिंद्याची भिकाऱ्याशी तुलना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed