Cabinet Decision : घोटाळ्यांनी गाठली एक रुपयात विमा योजना

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची एक रुपयात पीक विमा योजना गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे बंद केली आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. पण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा शब्द हा कुठेच नव्हता. यासाठी अनेक आदोलने झाली, शेतकऱ्यांचा बळी गेला पण कर्जमाफी मिळाली नाही. मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा … Continue reading Cabinet Decision : घोटाळ्यांनी गाठली एक रुपयात विमा योजना