Yashomati Thakur : सरकारचा विकास कुणाच्या घरी पाणी भरतोय?

नागपूर पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने गृह विभागाला कडक आदेश दिला आहे. आर्थिक अडचणींमुळे पदभरतीस विलंब होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका काही नवीन नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात तर सत्ताधारीही त्यावर चोख उत्तर देण्याचा आग्रह धरतात. सध्या नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पोलिस दलाला … Continue reading Yashomati Thakur : सरकारचा विकास कुणाच्या घरी पाणी भरतोय?