Prakash Ambedkar : निवडणूक संपली तरी मतदान सुरूच
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल 76 लाख मते उशिरा टाकली गेल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी हा मुद्दा थेट न्यायालयात नेत विरोधकांच्या शांततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतरही तब्बल 76 लाख मते अधिक टाकली गेली असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी … Continue reading Prakash Ambedkar : निवडणूक संपली तरी मतदान सुरूच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed