Prakash Ambedkar : मोदी सरकार पहलगामचे अतिरेकी कुठे आहेत

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. यानंतर भाजपकडून तिरंगा रॅलीचे आयोजन केल्या गेले. मात्र या विजयोत्सवावर विरोधकांनी टीका केली आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत दाखवलेल्या पराक्रमामुळे देशभरात प्रचंड देशभक्तीची भावना जागली आहे. याच भावना साक्षीदार ठरवण्यासाठी देशात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ज्यात … Continue reading Prakash Ambedkar : मोदी सरकार पहलगामचे अतिरेकी कुठे आहेत