Prakash Ambedkar : हल्ल्यानंतरची शांतता घातकच

प्रकाश आंबेडकरांनी दहशतवादी हल्ल्यांवर ठोस कारवाईची मागणी केली. शब्द नव्हे, कृती हवी, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शहीदांच्या बलिदानाचा सन्मान ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन ठोस कारवाई करणे गरजेचे होते. मात्र नरेंद्र मोदी … Continue reading Prakash Ambedkar : हल्ल्यानंतरची शांतता घातकच