Prakash Ambedkar : जनगणना म्हणजे सरकारची गोंधळात टाकणारी भूमिका
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी हा निर्णय जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी घेतल्याचा आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जम्मू काश्मीरमधील दहशतवादी … Continue reading Prakash Ambedkar : जनगणना म्हणजे सरकारची गोंधळात टाकणारी भूमिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed