Prakash Ambedkar : कागदी घोड्यांचा खेळ थांबवा
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी सरकारकडे ठोस कारवाईची मागणी करत राजकीय इच्छाशक्तीच्या अभावावर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. आंबेडकर यांनी म्हटले की, भारतीय सैन्य पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देण्यास तयार असतानाही … Continue reading Prakash Ambedkar : कागदी घोड्यांचा खेळ थांबवा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed