Prakash Ambedkar : छप्पन इंचाचं मोदी सरकार अजून गुणगानात हरवलेलं

नुकताच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारवर टीका करत ठोस कारवाईचा सवाल उपस्थित केला आहे. दक्षिण काश्मीरमधील निसर्गरम्य अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. बैसरण खोऱ्यात 22 एप्रिल रोजी दुपारी घडलेल्या गोळीबारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात माओवाद्यांनी … Continue reading Prakash Ambedkar : छप्पन इंचाचं मोदी सरकार अजून गुणगानात हरवलेलं