Prakash Ambedkar : गोळ्या संपल्या त्यांच्या, पण संधी दवडली आपण
भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान निर्णायक क्षणी माघार घेतल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी आणि आरएसएसने याचा खुलासा करावा, अशी ठाम मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान, आपण विजयी स्थितीत असूनसुद्धा माघार का घेतली? ही लढाई आपण का हरलो? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) … Continue reading Prakash Ambedkar : गोळ्या संपल्या त्यांच्या, पण संधी दवडली आपण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed