Prakash Ambedkar : काँग्रेसने वेळेत ऐकलं असतं, तर चित्र वेगळे असते

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच राहुल गांधींच्या निवडणूक हेराफेरीच्या आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर निशाणा साधत पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर … Continue reading Prakash Ambedkar : काँग्रेसने वेळेत ऐकलं असतं, तर चित्र वेगळे असते