Prakash Ambedkar : पंतप्रधान भित्रट भागुबाई 

पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलायची संधी असूनही केंद्र सरकारने ती गमावली, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. मोदी सरकारचं नेतृत्व भित्रं आणि दबावाखाली झुकलेलं असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भारत पाकिस्तान युद्धावरून पंतप्रधानांवर पुन्हा टीका केली आहे. हे केवळ युद्ध नव्हतं, ती इतिहास लिहिण्याची वेळ होती. पण केंद्र सरकारने … Continue reading Prakash Ambedkar : पंतप्रधान भित्रट भागुबाई