राज्याला ‘समृद्धी’; Nagpur To Mumbai आठ तासात प्रवास

Views: 13561 महाराष्ट्राला वेगळी समृद्धी देणाऱ्या महामार्गाच्या प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. समृद्धी महामार्गाचे अखेरच्या टप्प्यातील कामही संपले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग आता पूर्ण झाला आहे. महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम आहे संपले आहे. त्यामुळे आता नागपूर मुंबई हा प्रवास केवळ आठ तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. पूर्वी या प्रवासासाठी … Continue reading राज्याला ‘समृद्धी’; Nagpur To Mumbai आठ तासात प्रवास