Nitin Gadkari : राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घेत नाही
राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केल्याने राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसनेही या पार्श्वभूमीवर आपली रणनिती आखत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका … Continue reading Nitin Gadkari : राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घेत नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed