Ravikant Tupkar : ‘दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई’ मलकापूरात पेटली
शेतकरी नेता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मलकापूरात भव्य मोर्चा काढून थकित पिक विमा, कर्जमुक्ती आणि आयात-निर्यात धोरणात बदल यांसारख्या मागण्यांसाठी सरकारला चेतावणी दिली गेली. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचा संताप आता ज्वालामुखीसारखा उसळत आहे. सरकारच्या नाकर्तेपणाने आणि बेफिकिरीने बळीराजा हवालदिल झाला आहे. कर्जमाफी, पिक विमा आणि शेतमालाला योग्य भाव यांसारख्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शनिवार, ३० … Continue reading Ravikant Tupkar : ‘दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई’ मलकापूरात पेटली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed