Nagpur : धोक्याच्या छायेत नागपूरचा औद्योगिक पट्टा

नागपूर जिल्ह्यात स्फोटक कंपन्यांमध्ये झालेल्या अपघातांमुळे गेल्या दोन वर्षांत 31 कामगारांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन आणि कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे कामगारांचे प्राण धोक्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र सध्या बारुदाच्या धोक्याखाली आहे. गेल्या दोन वर्षांत स्फोटक साहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेल्या भीषण स्फोटांनी तब्बल 31 कामगारांचे प्राण गेले असून 26 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्येक … Continue reading Nagpur : धोक्याच्या छायेत नागपूरचा औद्योगिक पट्टा