Mohan Bhagwat : शिवाजी महाराज भारताचा स्वाभिमान
छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते, तर भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या नेतृत्वाने राष्ट्राच्या इतिहासाला नवा आयाम दिला, असे मोहन भागवत यांनी गौरवोद्गार काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना भारताच्या इतिहासातील युगपुरुष म्हणून संबोधले. नागपुरात आयोजित एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांनी … Continue reading Mohan Bhagwat : शिवाजी महाराज भारताचा स्वाभिमान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed