Sajid Khan Pathan : अकोल्याच्या विकासाला रेल्वेच्या थांब्याची गरज 

अकोला हे मध्य महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असूनही अनेक विकास योजनांपासून दूरच राहिले आहे. आता रेल्वेच्या धावत्या गाड्यांनीही अकोल्याला वाऱ्यावर सोडल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येते. मध्य भारतात वसलेलं, शैक्षणिक आणि वाणिज्यिक दृष्टिकोनातून महत्त्व असलेलं अकोला शहर, जणू काही केंद्र शासनाच्या विकासाच्या नकाशावरून हरवलेलं आहे की काय, अशीच भावना येथील नागरिकांमध्ये वाढताना दिसते. विदर्भाचा हा भाग आधीच … Continue reading Sajid Khan Pathan : अकोल्याच्या विकासाला रेल्वेच्या थांब्याची गरज