Maharashtra : विद्येच्या मंदिरांतून गुरु हरवले
शाळा सुरु आहेत, विद्यार्थीही हजेरी लावत आहेत… पण वर्गात शिक्षकच नाहीत. नव्या संचमान्यतेतील त्रुटींमुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक शाळा ‘विनाशिक्षकी’ होण्याच्या संकटात सापडल्या आहेत. राज्य शासनाच्या नव्या संचमान्यता धोरणामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्र एक वेगळ्याच संकटाच्या खाईत लोटले जात आहे. शाळा सुरु आहेत, विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे, पण शिक्षकच नाहीत. शिक्षण संचालनालयाने तूर्तास संचमान्यतेच्या नव्या अंमलबजावणीला स्थगिती दिली … Continue reading Maharashtra : विद्येच्या मंदिरांतून गुरु हरवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed