Pankaj Bhoyar : पंच्याहत्तरी स्वातंत्र्यानंतरही स्थलांतराचं शोकगीत

निरंतर पाणीटंचाईमुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक गावे उन्हाळ्यात ओस पडतात. शेकडो कुटुंबे व जनावरे पाण्याच्या शोधात स्थलांतरित होतात. देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तरी उलटली, तरीही विदर्भातील काही गाव दर उन्हाळ्यात ओसाड पडतात. स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांच्या पायात अजूनही आपल्या गावाचे मातीचे कवडसे असतात. पाण्याअभावी आपल्या जनावरांसह हे पशुपालक शेतकरी दरवर्षी नवीन ठिकाण शोधत भटकंती करतात. ही परिस्थिती महासत्ता … Continue reading Pankaj Bhoyar : पंच्याहत्तरी स्वातंत्र्यानंतरही स्थलांतराचं शोकगीत